भिवंडी मनपा महापौर रस्त्यावर उतरल्याने फेरीवाल्याची धावपळ..

कामतघर ताडाळी रस्ता वाहन कोंडीतून मोकळा झाला… भिवंडी (शरद भसाळे)भिवंडी शहरातील कामतघर ताडाळी या अत्यंत वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर दुकानदारांनी पदपथ व्यापला आहेत, तसेच रस्त्यावरीलमोकळ्या जागेत हातगाड्या व फेरीवाल्यानी अतिक्रमण करून संपूर्ण रस्ताव्यापला असल्याने या मार्गावर सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने पादचारी नागरिकांसह वाहन चालकांना या रस्त्याने जात असताना प्रचंड वाहतूक कोंडी […]

Continue Reading

भिवंडीतील खड्ड्यांचा बसला फटका. रुग्णालया पोहोचण्यापूर्वीच रिक्षात गर्भवती महिलेची प्रसूती

भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहर परिसरात निकृष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेले रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर ठेकेदारांने टाकलेला सर्व डांबर वाहून गेला असून फक्त खडी राहील आहे. जागोजागी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात असे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यामुळे नागरिक त्रस्त झालेल्या […]

Continue Reading

वक्त बोर्डाच्या राष्ट्रीय संयुक्त समितीचे अध्यक्ष खासदार जगदंअंबिका पाल यांनी भिवंडीत येत शिवसेना जिल्हाप्रमुखांची घेतली भेट

राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ. भिवंडी (शरद भसाळे) उत्तर प्रदेशचे खासदार तथा वक्त बोर्डाच्या राष्ट्रीय संयुक्त समितीचे अध्यक्ष जगदंअंबिकापाल यांनी नुकतीचशिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख डॉ. देवानंद थळे यांच्या भिवंडी कशेळी गांव येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यामुळे त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.मात्र अचानक भेटी साठी आलेल्या खासदारांमुळे पोलीस व शासकीय यंत्रणेची बंदोबस्त ठेवताना धावपळ उडाली […]

Continue Reading

अवजड वाहन प्रवेशामुळे भिवंडीत वाहतूक कोंडीचा प्रश्न झाला गहन, प्रवेश बंदी कायद्याची अंमलबजावणी करावी

वाहतूक पोलिस उपायुक्त यांना निवेदन भिवंडी (शरद भसाळे) भिवंडी शहर आणि अंजुरफाटा मानकोली,कशेळी व खारबाव परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे प्रवासी नागरिकांसह नोकरदार वर्ग आणि शालेय विद्यार्थी,स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत.या वाहतूक कोंडी बाबतीत वाहतूक पोलीस योग्य पद्धतीने नियोजन करीत नाहीत तसेच या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनाची रेलचेल नियमबाह्य […]

Continue Reading

कोहिनूर इमारत दुर्घटना प्रकरणी आयुक्तांसह बेजबाबदार अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी – माजी विरोधी पक्ष नेत्याची मागणी.

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील भोईवाडा परिसरातील गंगाराम वाडी येथील “कोहिनूर इमारत (बी-विंग) इमारत गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळूनझालेल्या भीषण दुर्घटनेत दहा (10 ) निष्पापनागरिकांचा मृत्यू झाला असून तर तीन जण जखमी झाले आहेत.या प्रकरणी इमारत मालक व ठेकेदारांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत आहे. असे असलेतरी या दुर्घटनेला महानगरपालिका आयुक्त व संबंधित प्रभाग अधिकारी […]

Continue Reading

इमारत दुर्घटनेमुळे भिवंडी महापौर संतप्त,अधिकाऱ्यासह आपत्ती व्यवस्थापनाची घेतली आढावा बैठक

. कामात कसूर केल्यास प्रशासकीय कारवाई चा दिला इशारा… भिवंडी (शरद भसाळे ) भिवंडी शहरातील मनपा प्रभाग समिती क्रमांक 4 अंतर्गत येणाऱ्या भोईवाडा गंगाराम वाडी येथेगुरूवारी मध्यरात्री झालेल्या इमारतदुर्घटनेमुळे महापौर नारायण चौधरी हे व्यथित व पालिका अधिकारी प्रशासनावर संतप्त झाले असुन झालेल्या दुर्घटनेचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महापौर नारायण चौधरी यांनी तातडीने आज दुपारी महापालिका उपायुक्त […]

Continue Reading

भिवंडीचे विभाजन करून ” पडघा ” गावाला स्वतंत्र तालुका म्हणून घोषित करण्याची ग्रामस्थांची मागणी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लक्ष घालण्याची केली विनंती.. भिवंडी (प्रतिनिधी ) : ठाणे जिल्ह्यातील एकमेव मोठा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी तालुक्याचे विभाजन करून ” पडघा ” या गावाला राज्य शासनाने स्वतंत्रपणे तालुका स्तराचा दर्जा जाहीर करून पडघा व परिसरातील ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास करावा आणि तेथे तालूका महसूल मुख्यालय स्थापन करावे अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा […]

Continue Reading

भिवंडीत नागरिकांनी डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास नागरिकांचा विरोध..

रस्त्यावर घाणीचे दुर्गंधीचे साम्राज्य भिवंडी (शरद भसाळे) भिवंडी शहरातील चाविंद्रा रामनगर येथील डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास आलेल्या डंपरच्या धडकेत तीन वर्षीय शनाया या मुलीचाहकनाक बळी गेला या घटने नंतर स्थानिक नागरिकांच्या भावना तीव्र संतप्त झाल्या असून त्यांनी येथील पालिकेची कर्मचाऱ्यांची कॅबिन जाळून डंपर जाळला होता.त्यानंतर स्थानिकनगरसेवक व नागरिकांनी तेथील डंपिंग ग्राउंडवर मनपा प्रशासनाला कचरा टाकण्यास […]

Continue Reading

भिवंडीतील कशेळी बंद टोल नाक्याची दुरावस्था धोकादायक

लोखंडी सांगडा हटवण्याची सरपंच वैशाली थळे केली मागणी.. भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी-ठाणे मार्गावरील कशेळी येथील काही वर्षांपासून बंद असलेल्या टोल नाक्याची सध्या अत्यंत दुरावस्था झाली असून त्याचा लोखंडी सांगडा धोकादायक अवस्थेत उभा आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने हा लोखंडी सांगडा तातडीने हटवावा, अशी मागणी कशेळी […]

Continue Reading

पावसाळ्यात आजारांपासून दूर रहा,भिवंडीतील नागरिकांनी घ्यावी.डॉक्टरांचे आवाहन.

भिवंडी (शरद भसाळे ) भिवंडी शहर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने पाणी सार्वजनिक रस्त्यावर साचणे,दमट हवामान आणि संसर्गजन्य रोगांचा त्यामुळे धोका वाढला आहे.याची दखल घेत भिवंडी महापालिका व डॉक्टरांच्या आरोग्य वैद्यकीय विभागाच्यवतीने मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांनी नागरिकांना स्वतः ची सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.पावसाळ्यात हवामान बदल होत असल्याने डेंग्यू, मलेरिया, […]

Continue Reading