भिवंडीचे विभाजन करून ” पडघा ” गावाला स्वतंत्र तालुका म्हणून घोषित करण्याची ग्रामस्थांची मागणी
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लक्ष घालण्याची केली विनंती.. भिवंडी (प्रतिनिधी ) : ठाणे जिल्ह्यातील एकमेव मोठा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी तालुक्याचे विभाजन करून ” पडघा ” या गावाला राज्य शासनाने स्वतंत्रपणे तालुका स्तराचा दर्जा जाहीर करून पडघा व परिसरातील ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास करावा आणि तेथे तालूका महसूल मुख्यालय स्थापन करावे अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा […]
Continue Reading
