भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा – खा.सुरेश म्हात्रे

काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांना मध्ये खळबळ भिवंडी ( बी.एस. ) विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली असून भिवंडीत सर्वच राजकीय पक्ष आपापली ताकद वाढविण्यासाठी विधानसभा निहाय मतदारसंघांमध्ये राजकीय व विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत.भिवंडी लोकसभा मतदार संघ अंतर्गत येणाऱ्या भिवंडी ग्रामीण, भिवंडी पूर्व,भिवंडी पश्चिम,शहापूर, मुरबाड व कल्याण पश्चिम या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार […]

Continue Reading

आपल्या सरकारने केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यत पोहचवा – कपिल पाटील

भिवंडीत भाजपाची विस्तारीत बैठक संपन्न   भिवंडी ( प्रतिनिधी ) सार्वत्रिक निवडणुका या फक्त रणनीती करून नव्हे तर कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केल्याने जिंकता येतात त्यासाठी कार्यकर्त्यांनी मतदारां पर्यंत पोहचूनआपल्या पक्षाच्या सरकारने केलेलं काम पोहोचवण्याची गरज आहे असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भिवंडीत झालेल्या बैठकीत केले आहे.    भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी […]

Continue Reading

मोबाईल घरफोडी प्रकरणी चार आरोपींना भिवंडी पोलिसांनी गजाआड करीत 8 लाखांचे 29 मोबाईल केले हस्तगत

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील एका मोबाईल दुकानाची मागील भिंत फोडून सुमारे आठ लाख 13 हजार रुपये किमंतीचे 29 मोबाईल फोन चोरी करून पळून गेलेल्या चौघा जणांचा टोळीला पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने तपास करीत गजाआड केले आहे. त्यांच्या कडून चोरी करण्यात आलेले  29 मोबाईल हस्तगत करण्यात    कोनगाव पोलिसांना यश मिळाले आहे अशी माहिती कोनगाव […]

Continue Reading

मुंबई नाशिक महामार्ग खड्डे मुक्त होण्यासाठी मुख्यमंत्री उतरले रस्त्यावर,आमदारांसह अधिकाऱ्यांनी केली पाहणी

भिवंडी ( प्रतिनिधी  ) भिवंडी बायपास – मुंबई नाशिक महामार्गावरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या महामार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे खराब रस्ता व खड्डयामुळे या महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य वाहन चालकासह प्रवासी नागरिक, विद्यार्थी व नोकरदार वर्गाला सोसावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या महामार्गावरील प्रवासा यातनामय झालेला आहे. ठाणे […]

Continue Reading

भिवंडीत गुजरात ए टी एस पोलिसांची धडक कारवाईत 800 कोटींचा 792 किलो वजनाचा लिक्विड एमडी ड्रग साठा जप्त,दोघेजण अटक

भिवंडी ( प्रतिनिधी ) गुजरात येथील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस ) गेल्या तीन दिवसांपूर्वी भिवंडी शहरातील नदीनाका परिसरात गोपणीय पध्दतीने धडक मोठी छापा मारी कारवाई करीत सुमारे 800 कोटी रुपये किमतीचा 792 किलो लिक्विड एमडी ड्रग पावडरचा साठा जप्त करीत दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची […]

Continue Reading

भिवंडीत हॉटेल मालकाने केलेल्या मारहाण विरोधात आक्रोश निषेध मोर्चा काढून बजरंग दलाची निदर्शने,वाहतुकीचा खोळंबा

भिवंडी (  प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील नागाव येथे एका हॉटेल मालकाने वेटर यांच्या मदतीने महिला व तिच्या मदतीसाठी आलेल्या दोघा जणांना बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना नुकतीच भिवंडीत घडली असून.या विरोधात शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. झालेल्या या गंभीर घटनेचा विरोधात आज बुधवार दुपारी सकल हिंदू समाज, विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी […]

Continue Reading

भिवंडी ठाणे महामार्गावर  वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थी त्रस्त

वाहन कोंंडी न सोडविल्यास आंदोलन करणार – देवानंद थळे गोदाम ट्रान्सपोर्ट चालक मालकांची बैठक घेण्याची मागणी भिवंडी ( प्रतिनिधी ) मुंबई – नाशिक भिवंडी बायपास महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे बहुतांश व्यापारी नागरिक हे भिवंडी – ठाणे या जुन्या महामार्गावरून ठाणे व मुंबईकडे जाण्यासाठी आपली वाहने घेऊन जात आहेत मात्र या महामार्गावर सुद्धा […]

Continue Reading

भिवंडीत नामदेव महाराज यांचा  संजीवन समाधी सोहळा संपन्न.
आमदारांसह शेकडो भाविकांनी घेतला 
दर्शन महाप्रसाद लाभ

भिवंडी (बी.एस.) श्री संत शिरोमणी नामदेव सेवा प्रतिष्ठान व नामदेव शिंपी समाजाच्यावतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 674 वा संजीवन समाधी सोहळा आज भिवंडीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मोठ्या भक्तिमय  उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने सर्वत्र मुर्ती अभिषेक,भजन, प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.भिवंडी शहरातील श्री गोपाळकृष्ण मंदिर सभागृहात सकाळी संजीवनी समाधी सोहळ्या […]

Continue Reading

मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक पुढील १० दिवसांत सुरळित न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

  महामार्गावरील खड्डे बुजवले जात नाहीत, महामार्गाची डागडुजी होत नाही तोपर्यंत टोल वसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुंबई- मुंबई-नाशिक महामार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाणपूल यासारख्या कामांसह रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी सर्वप्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात. त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत  शासनामार्फत करण्यात येईल. मात्र, पुढील १० दिवसांत या महामार्गावरील […]

Continue Reading