अतिवृष्टीचा विचार करून ठाणे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा: दयानंद चोरघे यांची मागणी
भिवंडी (भानुदास भसाळे ) ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवस सतत मुसळधार पाऊस पडल्याने अनेक भागात पुरजन्य परिस्थिती उद्भवली आहे.या पडलेल्या मुसळधार पावसाचे पाणी शेतात शिरून शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे, उभी पिके वाहून गेली आहेत.अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी,शहापूर, मुरबाड,कल्याण,अंबरनाथ तालुक्यातील शेतपिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.ठाणे जिल्ह्यातील सध्याची सर्व परिस्थिती पाहता […]
Continue Reading
