भिवंडीत निवडणूक लढवण्या बाबत  एएमआयएमपक्षा कडून चाचपणी सुरू – वारीस पठाण

भिवंडी ( प्रतिनिधी) एएमआयएम पक्ष भिवंडी लोकसभा निवडणूक लढवण्या बाबत गांभीर्याने विचार करत आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे.भिवंडी मतदारसंघात निवडणुकीस अजून वेळ आहे असे सांगूनएएमआयएम पक्ष पक्षाचे महाराष्ट्र प्रवक्ता व माजी आमदार वारीस पठाण यांनी निवडणूक लढविण्या संदर्भात संकेत दिले आहेत. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे    […]

Continue Reading

भिवंडीत थॅलेसेमिया मुलांसाठी रक्तदान शिबीर संपन्न

भिवंडी  (प्रतिनिधी) भिवंडी शहरातील श्री भैरव सेवा समिती, जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी, जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी सहेली, जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी मेट्रो सहेली आणि जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी युथ या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विशेषत: थॅलेसेमिया मुलांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे रक्तदान शिबीर येथील भैरव नेत्र रुग्णालय येथे संपन्न झाले.     […]

Continue Reading

राजकीय पक्षांनी आवश्यक परवानगी न घेता प्रचार केल्यास कारवाई होणार – भिवंडी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला इशारा

एक खिडकी योजना कार्यान्वित भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघात  निवडणुकीची प्रचार रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी निर्देशानुसार योग्य पध्दतीने  त्या परवानगी न घेतल्यास त्यांच्या विरोधात नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा 23 भिवंडी लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिला आहे.23 भिवंडी लोकसभा निवडणूक संदर्भात उपविभागीय अधिकारी […]

Continue Reading

भिवंडी लोकसभा प्रचार निवडणुकीतून
“पंजा”गायब,तुतीचे आगमण..काँग्रेस पक्षाला शरद पवार यांनी दिला दणका.

भिवंडी (शरद भसाळे) भिवंडी लोकसभा मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी या करीता काही इच्छुक उमेदवारांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे वाऱ्या केल्या.मात्र त्यांच्या अर्ज-विनंत्यांकडे दुर्लक्ष करीत भिवंडी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला. त्यामुळे गेल्या ३५ वर्षांपासून सुरु काँग्रेसची परंपरा खंडित होणार असून यावेळी लोकसभा निवडणुकीच्या मतपत्रिकेवरून काँग्रेसचा ” पंजा ” गायब होणार असल्याची चिन्हे […]

Continue Reading

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत भिवंडीत वाजतगाजत काढण्यात आली भव्य मिरवणूक

भिवंडी (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती उत्सव निमित्त भिवंडी शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.हजारो भिम सैनिकांसह महिला-नागरीक या मिरवणुकीत सहभागी होऊन जल्लोष करीत सहभागी होते.डॉ बाबासाहेबच्या प्रतिमेला हिंदु मुस्लीम बांधवासह शांतता समिती सदस्यांनी फुलांचे पाकळ्या अर्पण करून अभिवादन केले.अनुचित प्रकार घडु नये यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैणात […]

Continue Reading

ग्रामीण भागातील ग्राहकांचीही मॉल संस्कृतीकडे पावले!

भिवंडीच्या सरावलीतील गेबी बिझनेस पार्कला नागरिकांचा प्रतिसाद भिवंडी (शरद भसाळे) मुंबईसह महाराष्ट्रातील शहरांमध्ये मॉल संस्कृती रुजली असताना, आता ग्रामीण भागातील ग्राहकांचीही पावले मॉल संस्कृतीकडे वळत आहेत. भिवंडीचा ग्रामीण भाग असलेल्या सरावलीत सुरू झालेल्या गेबी बिझनेस पार्कला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. गोदाम व्यवसायात आघाडीवर असलेल्या भूमी वर्ल्ड कंपनीने प्रथमच मॉल व्यवसायात पाऊल टाकले असून, भविष्यात […]

Continue Reading

विमानाने प्रवास करून घरफोडी करणाऱ्या चोराकडून भिवंडी पोलिसांनी केले ६२ लाखाचे दागिने जप्त

भिवंडी (प्रतिनिधी) घरफोडी करून मोबाईल न वापरता विमानाने प्रवास करणाऱ्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पोलीस उपाआयुक्त शिवराज पाटील यांच्या भिवंडी शाखेच्या पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने तपास करीत आसाममधून अटक केली. आहे.याप्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी केली असता सदर चोराने ठाणे जिल्ह्यासह नवीमुंबई आणि मुंबईत गुन्हे केल्याचे उघड झाले असुन पोलीसांनी त्याच्या कडून […]

Continue Reading

भिवंडी लोकसभा मतदारसंघात होणार तिरंगी लढतीची
शक्यता..

जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे अपक्ष उमेदवाराला वंचित आघाडीचा पाठिंबा जाहीर भिवंडी (प्रतिनिधी)  भिवंडी लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यासमोर शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा उमेदवार जाहीर केला आहे.त्यामुळे भिवंडी व कोकण प्रांत विभागातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत.काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेलाच उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठ स्तरावर काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्याची बैठक सुरु आहे.मात्र […]

Continue Reading

उत्सव एकोप्याने व एकात्मता भूमिकेतून साजरे केले पाहिजे -विनायक देशमुख

भिवंडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळांना पारितोषिक वितरण समारंभ संपन्न. भिवंडी ( प्रतिनिधी ) ज्या शहरात शांतता सुव्यवस्था असते तेथे प्रगती होत असते.त्यामुळे प्रत्येकाने धार्मिक सण व उत्सव हे एकोप्याने व एकात्मता भूमिकेतून साजरे केले पाहिजे पोलीस हे नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आहेत त्यामुळे सुज्ञ नागरिकांनी पोलिसांना सहकार्य आवश्यक आहे त्यातून कायदा सुव्यवस्था चांगली राहत असते असे […]

Continue Reading

दरोड्याच्या पूर्वीच तिघांना भिवंडी पोलिसांनी केली अटक ; दोघे पळून गेले

भिवंडी (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलीस दलास दिले आहेत.त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असुन भिवंडीतील निजामपूरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड व पोनि दीपक शेलार (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सशस्त्र दरोड्याच्या पूर्व तयारीत असलेल्या सराईत टोळीतील तिघांना पाठलाग करून जेरबंद केले आहे. या […]

Continue Reading