भरघोस मतदानामुळे भिवंडीत विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार असल्याची चर्चा जोरदार चर्चा सुरू
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघात 12 लाखाहून अधिक उस्फूर्तपणे मतदान झाल्यामुळे उमेदवारांमध्ये आनंदी आनंद वातावरण निर्माण झाले आहे. या निवडणुकीत पुन्हा जातीय समीकरण झाल्याने अटीतटीचा सामना होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत,भाजपा महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळामामा ) म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे या तिघां मध्ये […]
Continue Reading
