केंद्र सरकारच्या नव्या जाचक अटीमुळे
यंत्रमाग व्यवसाय आर्थिक संकटात
भिवंडीत कारखाने बंद होत असल्याने कामगार हवालदिल भिवंडी ( शरद भसाळे )देशात शेती क्षेत्रा नंतर सर्वाधिक मोठ्या प्रमाणात रोजगार देण्यात यंत्रमाग उद्योग व्यवसायात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. भिवंडी,मालेगाव,इचलकरंजी ही शहर यंत्रमाग उद्योगाची नगरी म्हणून ओळखले जातात. भिवंडी शहर परिसरात सुमारे दोन लाखाहून अधिक यंत्रमाग कारखाने आहेत. त्याच बरोबर कापडावर पूरक रंग प्रक्रिया करणाऱ्या डाईंग व […]
Continue Reading
