भिवंडीतील श्वान निर्बीजीकरण केंद्रात स्वच्छतेचा अभाव ;प्राणी मित्रांकडून मनपा प्रशासनावर नाराजी..
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून शहरातील ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणी वर आला आहे.महापालिकेचे महापौर नारायण चौधरी व आयुक्त प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.भिवंडी शहरातील ईदगाह,शांतीनगर,कामतघर,नागाव गायत्रीनगर,निजामपूर,बाजारपेठ, भिवंडी एसटी बस स्थानक, कोंबडपाडा,गोकुळ नगर,म्हाडा […]
Continue Reading
