भिवंडीत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट
मनपा निर्बिजीकरण प्रकल्प बंद..
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिकेचा कार्यक्षेत्रातभटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने शालेय विद्यार्थी सह नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत.महापालिकेच्या आयुक्त प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कुत्र्यां वरील निर्बिजीकरणाचा प्रकल्प गेल्या काही वर्षापासून बंद अवस्थेत आहे.त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढत असून श्वानदंश होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे.त्यामुळे सर्व सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत.आयुक्तांनी याबाबत लक्ष्य दयावे अशी मागणी […]
Continue Reading
