भिवंडीतील वराळदेवी तलावावर हिरवा तवंग,दुर्गंधी मुळे नागरिक त्रस्त,महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची केली मागणी
भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहरातील कामतघर परिसरात असलेल्या वराळा तलावातून लाखो नागरिकांना पाणी पुरवठा महापालिका प्रशासनाकडून होत आहे. त्यामुळे हा पवित्र तलाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याची महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे मात्र गेल्या काही महिन्या पासून पालिका प्रशासनाने या तलावाचे स्वच्छते कडे दुर्लक्ष केल्याने वराळ तलावाच्या पाण्यामध्ये हिरवा तरंग पसरून दुर्गंधी पसरली आहे.तसेच तलावा लगत असलेल्या […]
Continue Reading
